Wednesday, April 25, 2012

तो काळ होता.. ते मराठे होते.

तो काळ होता.. ते मराठे होते.
शिवरायांचा शब्द ऐकल्यावर सर्व विसरून जाणारे मराठे
होते..
मग घरात कोणतेही कार्य असो सण,त्योहार असो
शिवरायांच्या शब्दाखातर जीवाची बाजी लावणारे
मराठे होते....
शिवरायांचा शब्द पाळण्यासाठी जीवाची पर्वा न
करणारे मराठे होते...
जीव जाणार माहीत असूनहि... सतत पुढे येणारे मराठे
होते..
मग आता झालं तरी काय..??
त्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी / स्मारकासाठी सर्व
माघार का घेत आहेत...?
हे सुद्धा मराठेच आहेत ना ?? की (०:०:०:०) ???
Valentine day वर बंदी आली कीसंपूर्ण
महाराष्ट्रातली युवा शक्ती एकत्र येते..
मग ज्यांच्या मुळे.. हिंदुत्व,
मराठीबाणा जन्माला आला त्यांच्या साठी मात्र
आपली भावना कोरीच का???
मोजून नेते आहेत तरी किती ??...
आणि मराठी जनता किती आहे ??
हिच वेळ आहे मराठ्यांनो..
दाखवून द्यायची...
आपल्यातही सळसळतंय तेच मर्दमराठ्याच रक्त ...
शिवरायांसाठी आपण काय करू शकतो ते .....
मराठीबाण्यासाठी आपण काय करू शकतो ते....
आम्ही आहोत तयार... मग बघूच कोणते नेते येतआहेत आडवे...
आपण आहात का ???
जय जिजाऊ
जय शिवराय...
प्रत्येक मराठ्याच्यास्टेटस वर तरी.. हा झणझणीत लेख
दिसलाच पाहिजे ..
आयुष्यात काहीतरी करूया..
पुढच्या पिढीला तरी आपल्याबद्दल गर्व
वाटायला....
आभार - रोहित शिंदे आणि त्यांचे सहकारी

No comments:

Post a Comment