Wednesday, April 25, 2012

"जय शिवाजी" बोलल्याने

ओम" बोलल्याने मनाला शांती ,
"साई" बोलल्याने मनाला शक्ती,
"राम" बोलल्याने पाप मुक्ती,
पण "जय शिवाजी" बोलल्याने
आम्हाला
१०० वाघांची ताकद मिळते.
"आम्ही फक्त आणि फक्त शिव-शंभु
राजमाता जिजाऊ आणि मराठीचेच भक्त"
"महाराजांना मानाचा मुजरा"
|| जय शिवराय ||
|| जय राजमाता जिजाऊ ||
-गौरव पठाडे
  

No comments:

Post a Comment