---|| राजमाता जिजाऊ ||---
---|| राजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा ||--- महाराष्ट्राच्या मातीत
आणि या मातीतल्या माणसांच्यामनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि
स्वातंत्र् य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच् या मनात ते स्वाभिमान
आणि स्वातंत्र् याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब .
त्यांना फक्त शिवबांच्या च नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव
लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता
हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काहीशतकांनंतर सुद्धाछत्रपतींचे विचार
किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क,
स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर
करणारे विचार, जे छत्रपतींच् या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच
त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी
शिवरायांनादिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाईसारखा
दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे,
धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले
.
याच
आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ
साहेबांसोब त पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या
वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होतनाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही
बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतोआणि राजे
स्वयंप्रका शित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन
लाभले
]
स्वाभिमान आणि स्वातंत्र् याची साक्षात भवानी, एका
सुर्याइतक् या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या
युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ
असलेल्या राष्ट्रमाताराजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा आणि कोटी कोटी
प्रणाम...जय जिजाऊ..
साभार - आकाश उबाळे पाटील.
---|| राजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा ||--- महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्यामनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र् य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच् या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र् याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब . त्यांना फक्त शिवबांच्या च नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काहीशतकांनंतर सुद्धाछत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच् या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांनादिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाईसारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले
.
याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोब त पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होतनाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतोआणि राजे स्वयंप्रका शित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले
]
स्वाभिमान आणि स्वातंत्र् याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक् या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाताराजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम...जय जिजाऊ..
साभार - आकाश उबाळे पाटील.
No comments:
Post a Comment